मंगळवार, ७ जून, २०२२

ss

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या नसतात काही कल्पनेतून ही लिहाव्या लागतात

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या म्हटलं तर


रोज कोणासाठी तरी
झुरावे लागले आसते
रोज कोणासाठी तरी
मरावे लागले आसते

कंटाळले आसते लोक
रोज जाळायला ही
स्वतःच स्वतःला
पूरावे लागले आसते

Sandip jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा