Tuesday, June 7, 2022

ss

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या नसतात काही कल्पनेतून ही लिहाव्या लागतात

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या म्हटलं तर


रोज कोणासाठी तरी
झुरावे लागले आसते
रोज कोणासाठी तरी
मरावे लागले आसते

कंटाळले आसते लोक
रोज जाळायला ही
स्वतःच स्वतःला
पूरावे लागले आसते

Sandip jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

No comments:

Post a Comment

पाऊस पडतो आहे बाहेर,  थोडं पावसात फिरून येतो तू भिजलीच असशील ना पावसात,  एखादी कविता करून घेतो तुझ्या ओठांवरून ओघळणारी ती सर, बघू कोठे भेटत...