Wednesday, January 20, 2021

चुकीचा मार्ग

चुकीच्या मार्गाने चालण्यापेक्षा
माघारी फिरलेलंच बर।।
पावसात भिजण्यापेक्षा पाणी
जमिनीत मुरलेलच बर।।
पावसात भिजुन दगडाला
अंकुर फुटणार नाही।। 
क्षितीजामागे पळुन कधी
आभाळ भेटणार नाही।l

sandip jagtap






 



No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap