Thursday, July 25, 2024

खुप दिवसांनी आज कविता लिहायला घेतली
कारण तेच होते, आज ती पुन्हा एकदा भेटली
 
बोलायचे होते खुप काही, ते आजही राहुन गेले
राहीले होते तेव्हाही, जेव्हा ती पहील्यांदा भेटली

---  Sandip s. Jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com






No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap